मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
महाराष्ट्र/28:-महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आजपर्यंत ची सर्वात मोठी बंडखोरी आमदारांना बाहेर राज्यात जाऊन आपल्याचं पक्षाच्या विरोधात 30-40 आमदार विरोधात जाण्याची पहिलीच वेळ आणि ही लढाई बंडखोरी पर्यंत न राहता ती पोहचली सुर्पिम कोर्टात .
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षातील नेत्यांकडून या बंडखोर आमदारांवर होणा-या खर्चाची इडीकडुन, इन्कमटॅक्स विभागाकडून चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार ला या सर्व बंडखोरी मध्ये केंद्रातील मोठी शक्ती असल्याचा आरोप आणी या सर्व करोडो रुपये खर्च होत आहे.त्यामागील संपुर्ण सत्य समोर आणन्याची मागणी होत आहे.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक. (EDITOR IN CHIEF)
0 Comments