महाराष्ट्र/08:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिस आयुक्त व पोलीस महासंचालकांना मोठा आदेश दिला.मुख्यमंत्राच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको , जनतेला त्रास होऊ नये.याकरिता निर्णय घेतला आहे.व यावरील अनावश्यक होणारा खर्च वाचणार आहे.आणी जनतेला थेट भेटता यावे.हा उद्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होवु शकतो.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
0 Comments