औरंगाबाद/१२:- खुलताबाद जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी घरभाडे प्रमाणपत्र सादर न केल्याने शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पगारातून घरभाडे कपात करुन केली मोठी कारवाई.ह्यामुळे जिल्ह्यातील मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल काय? असी भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करतील काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.
EDITOR IN CHIEF
0 Comments