मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)
शेतकऱ्यांना आवाहन पेरणी करिता घाई नको, दुबार पेरणीची वेळ येऊ देऊ नका.
महाराष्ट्र/06:-कृषी मंत्री दादा भुसे यांचे शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज हेरुन पेरणी करण्यांचे आवाहन. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबणीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करिता घाई करु नका.कारण शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये करिता.पेरणी करिता मुबलक पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नका असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे.
0 Comments